Wednesday, December 29, 2021

इयत्ता आठवी विषय इतिहास धडा 11 समतेचा लढा

 





राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटी ची स्थापना कोणी केली?

 रखमाबाई जनार्दन साने

 रमाबाई रानडे

 पंडिता रमाबाई

 आनंदीबाई जोशी

 योग्य उत्तर: रखमाबाई जनार्दन साने


 अमळनेरच्या गिरणी कामगार युनियन चे अध्यक्ष कोण होते?

 नारायण मेघाजी लोखंडे

 साने गुरुजी

  ना. म. जोशी

 श्रीपाद अमृत दांडे

 योग्य उत्तर: साने गुरुजी


आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

 नारायण मेघाजी लोखंडे

 साने गुरुजी

 लाला लजपत राय

 श्रीपाद अमृत दांडे

 योग्य उत्तर: लाला लजपत राय


 दीनबंधू मित्र यांच्या  नील दर्पण या नाटकाने कोणत्या उत्पादक शेतकऱ्याची हलाखीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आणली?

 ऊस

 कापूस

 फळबाग

 नीळ

 योग्य उत्तर: नीळ


 महाराष्ट्रातील  शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या अत्याचाराविरुद्ध मोठा उठाव  केव्हा केला?

 1875

1918

1936

1938

योग्य उत्तर:1875


कोणाच्या पुढाकाराने1918  सालि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली?

 बाबा रामचंद्र

 प्रा. एन. जि. रंगा

 साने गुरुजी

 नारायण मेघाजी लोखंडे

 योग्य उत्तर: बाबा रामचंद्र


1936  सालि  कोणाच्या पुढाकाराने’ अखिल भारतीय किसान’ सभा स्थापन झाली?

 बाबा रामचंद्र

 प्रा. एन. जि. रंगा

 साने गुरुजी

 नारायण मेघाजी लोखंडे

योग्य उत्तर : प्रा. एन. जि. रंगा


कोणत्या सालि पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पीक बुडाले? 

1875

1918

1936

1938

योग्य उत्तर 1938


 पंढरपूर विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे, यासाठी कोणी पंढरपूर येथे आमरण उपोषण केले?

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर

 साने गुरुजी

 शिवराज कांबळे

 दादासाहेब गायकवाड

 योग्य उत्तर: साने गुरुजी


 स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन कोणी केले? 

श्रीपाद अमृत दांडे

 साने गुरुजी

 नारायण मेघाजी लोखंडे

 बाबा रामचंद्र

 योग्य उत्तर: नारायण मेघाजी लोखंडे 



No comments:

Post a Comment